Posts

ईरानी एवं यूनानी आक्रमण | क्यों और कैसे | परिणाम और प्रभाव

ईरानी एवं यूनानी आक्रमण | क्यों और कैसे | परिणाम और प्रभाव पश्चिमोत्तर भारत में ईरानी आक्रमण के समय भारत में विकेन्द्रीकरण एवं राजनीतिक अस्थिरता व्याप्त थी। राज्यों में परस्पर वैमनस्य एवं संघर्ष चल रहा था। जिस समय भारत में मगध के सम्राट अपने साम्राज्य के विस्तार में रत थे, उसी समय ईरान के ईखमनी शासक भी अपना राज्य विस्तार कर रहे थे। ईरान के शासकों ने पश्चिमी सीमा पर व्याप्त फूट का लाभ उठाया एवं भारत पर आक्रमण कर दिया। ईरानी आक्रमण के बारे में हमें हीरोडोटस, स्ट्राबो तथा एरियन से सूचना प्राप्त होती है। इनके अलावा इखमानी शासकों के लेखों से भी सूचनायें प्राप्त होती हैं। भारत पर ...

'शोध':एक अद्भूत नि रोमांचक वाचनानुभव

Image
पुस्तक परीक्षण: 'शोध':एक अद्भूत नि रोमांचक वाचनानुभव 5 वर्षांपूर्वी स्वराज्याची बांधणी, विस्तार आणि व्यवस्थित घडी बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना विपुल धनाची आवश्यकता होती. आताच्या गुजरातमधील सुरत हे त्या काळी मोगलांच्या ताब्यातील एक अतिशय ऐश्वर्यसंपन्न शहर होते. म्हणूनच महाराजांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या धनाढ्य शहराची लूट केली. तीही एकदा नव्हे, तर दोनदा. या लुटीतून स्वराज्यासाठी महाराजांना विपुल धन प्राप्त झाले. यातील पहिली लूट १६६४मध्ये झाली, तर दुसऱ्यांदा १६८०मध्ये. याच दुसऱ्या लुटीचा संदर्भ घेत मुरलीधर खैरनार यांची ‘शोध’  आप ल्यासमोर येते. सुरतेच्या पहिल्या लुटीतील सर्व मुद्देमाल सहीसलामत स्वराज्यात नेण्यात महाराजांना यश आलं होतं. मात्र दुसऱ्या लुटीच्या वेळी असं घडलं नाही. सुरत ते स्वराज्याची हद्द या मार्गात अनेक अडथळे उभे करण्यात मोगल शासकांना यश आलं. त्यामुळे या अडथळ्यांवर मात करून लुटीचा बहुमोल खजिना स्वराज्यात सुखरूपपणे पोहोचण्यासाठी महाराजांनी काही योजना आखल्या. त्यानुसार या प्रचंड खजिन्याचे दोन भाग करण्यात आले. आपल्याबरोबर असलेल्या सैन्याची महाराजांनी चार भ...

सुरतेची पहिली लूट

Image
सुरतेची पहिली लूट सुरतेची पहिली लूट मराठा-मोगल युद्ध ह्या युद्धाचा भाग दिनांक जानेवारी ५ -१०,  इ.स. १६६४ स्थान सुरत ,  गुजरात ,  भारत परिणती मराठ्यांचा विजय, सुरतेची लूट युद्धमान पक्ष   मराठा साम्राज्य   मोगल साम्राज्य सेनापती शिवाजी महाराज इनायतखान सैन्यबळ ८,००० घोडेस्वार १,००० सैनिक बळी आणि नुकसान नाहीत ४ कैदी. २४ कैद्यांचे हात छाटले ♨️ शिवाजी महाराजांनी   जानेवारी   इ.स. १६६४मध्ये   मोगल साम्राज्यातील  अतिश्रीमंत शहर  सुरतेवर  हल्ला करून ते शहर लुटून नेले. पार्श्वभूमी  ♨️मोगल सरदार  शाहिस्तेखान  ३ वर्ष  महाराष्ट्रात  तळ ठोकून होता.  ♨️त्यादरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती.  ♨️त्याला  पुण्यातून  हुसकावून लावल्यावर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने हालचाल केली नसनी तर राज्याचे दिवाळे निघण्याची पाळी आली असती. ♨️ राजगडापासून  ३२५ किमी उत्तरेस असलेल्या दक्षिण  गुजरातमधील   सुरत  शहर सुरत त्यावेळी मोगलां...